mumbai goa highway

मुंबई-गोवा महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा

मुंबई-गोवा महामार्गावरील सततच्या होणा-या अपघांतांमुळे हा महामार्ग आता मृत्यूचा सापळाच बनला आहे... गेल्या पाच वर्षात या महामार्गावर तब्बल तीन हजारांपेक्षा जास्त अपघात झाले असून   त्यामध्ये आतापर्यंत सातशे जणांना आपले प्राण गमवावे लागलेत.

Dec 17, 2015, 04:28 PM IST