PHOTO: चीननंतर भारतातील 'या' किल्ल्याची आहे सर्वात लांब भिंत, 500 वर्षांपूर्वी बांधला गेला होता किल्ला
या किल्ल्याची भिंत 36 किमी लांब आहे. या किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळात समावेश आहे. हा किल्ला 15 व्या शतकात बांधला गेला होता.
तेजश्री गायकवाड
| Dec 02, 2024, 16:23 PM IST
या किल्ल्याची भिंत 36 किमी लांब आहे. या किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळात समावेश आहे. हा किल्ला 15 व्या शतकात बांधला गेला होता.
1/7

2/7

जर तुम्हाला इतिहासात रस असेल आणि किल्ले आणि राजवाडे पाहण्याची आवड असेल तर तुम्ही राजस्थानला भेट द्यायलाच हवी. या राज्यात अनेक डोंगरी किल्ले आहेत, त्यापैकी एक कुंभलगड किल्ला आहे. राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यात असलेला हा किल्ला अजयगड या टोपणनावानेही ओळखला जात असे, कारण हा किल्ला जिंकणे कोणत्याही राजासाठी खूप अवघड काम होते.
3/7

4/7

5/7

6/7
