शेजाऱ्यांमुळे महाराष्ट्रात येणार पूर? 5 फुटांच्या 'त्या' बांधकामाने 2 जिल्हे, शेकडो गावं पाण्यात?
Explained Floods In Maharashtra: महाराष्ट्रातील पूर परिस्थिती भविष्यामध्ये अधिक गंभीर होणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. यामागील मुख्य कारण ठरणार आहे कर्नाटक सरकारचा एक निर्णय. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात...
Swapnil Ghangale
| Feb 11, 2025, 10:23 AM IST
1/11

2/11

3/11

मात्र या निर्णयामुळे सांगली, कोल्हापुरात महापुराचं चित्र भविष्यात अजूनही भयानक दिसू शकतं. कारण कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची 5 मीटरने वाढवण्याचा निर्णय घेतलाय. धक्कादायक म्हणजे याला कोणत्याच राज्याचा विरोध नाही असं उत्तर केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं आणि केंद्रीय मंत्र्यांनी दिलीय. म्हणजेच राज्य सरकारनं अलमट्टीच्या उंची वाढवण्याच्या निर्णयाला विरोध केला नाही.
4/11
