आपल्या सर्वांना माहिती आहे की, रावणाने माता सीतेचं अपहणरण केलं होतं. त्यामुळे राम आणि रावणामध्ये युद्ध झालं. त्या युद्धात रावणाचा नाश झाला.
Section:
Image:

English Title (For URL purpose only - Max 200 characters):
Ravana did not kidnap Sita devi this is a true story god ram katha
Add Story:
Image:

Caption:
असं म्हणतात की, रावणाला प्रभू श्रीरामाच्या बाणाने मृत्यू हवा झाला पाहिजे अशी इच्छा होती. त्यामुळे रावणाला राक्षस जन्म आणि पापांपासून मुक्ती हवी होती. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)
Image:

Caption:
अनेक लोककथांमध्ये असंही म्हटलं गेलं आहे की, रावणामध्ये अनेक वाईट गुण होते मात्र तो एक महान विद्वान होता. त्याला मृत्यू देवाच्या हातून झाला पाहिजे अशी इच्छा होती.
Image:

Caption:
सीता हरणाची ही कथा अनेक भक्तांना आजही माहिती नाही आहे.
Image:

Caption:
पाप आणि अहंकार नष्ट करण्यासाठी भगवान श्रीराम पृथ्वीवर अवतरले होते. म्हणूनच त्यांनी अपहरणाची घटना थांबवण्यासाठी दैवी शक्तींचा वापर केला नव्हता.
Image:

Caption:
प्रभू रामाने प्रत्यक्ष माता सीतेला पंचवटीच्या बाहेत जतन करुन ठेवले होते. जेव्हा रावणाने सीतेचं हरण केलं तेव्ही ती एक प्रतिकृती होती.
Image:

Caption:
रामायणातील कथेनुसार भगवान राम सर्वज्ञ होते पण पापाचे प्रतीक असलेल्या रावणाचा नाश करणे गरजेचे होते. म्हणून त्यांनी भविष्य पाहून हा निर्णय घेतला होता असं म्हणतात.
Image:

Caption:
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, प्रत्यक्षात सीतेचं अपहरण कधीच झालं नव्हतं आणि तिचं रक्षण भगवान श्रीरामांनी केलं होतं.
Image:

Caption:
माता सीता पंटवटी आश्रमात असताना रावण ऋषीच्या वेशात आला आणि माता सीतेचं हरण करुन तिला लंकेत घेऊन गेला असं सगळ्यांना माहिती आहे.
Image:

Caption:
आपल्या सर्वांना माहिती आहे की, रावणाने माता सीतेचं अपहणरण केलं होतं. त्यामुळे राम आणि रावणामध्ये युद्ध झालं. त्या युद्धात रावणाचा नाश झाला.
Image:

Title:
रावणाने सीतेचं अपहरण केलं नाही, ही आहे सत्यकथा