[field_breaking_news_title_url]

आपल्या सर्वांना माहिती आहे की, रावणाने माता सीतेचं अपहणरण केलं होतं. त्यामुळे राम आणि रावणामध्ये युद्ध झालं. त्या युद्धात रावणाचा नाश झाला.

Image: 
रावणाने सीतेचं अपहरण केलं नाही, ही आहे सत्यकथा
English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Ravana did not kidnap Sita devi this is a true story god ram katha
Add Story: 
Image: 
Caption: 
असं म्हणतात की, रावणाला प्रभू श्रीरामाच्या बाणाने मृत्यू हवा झाला पाहिजे अशी इच्छा होती. त्यामुळे रावणाला राक्षस जन्म आणि पापांपासून मुक्ती हवी होती. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)
Image: 
Caption: 
अनेक लोककथांमध्ये असंही म्हटलं गेलं आहे की, रावणामध्ये अनेक वाईट गुण होते मात्र तो एक महान विद्वान होता. त्याला मृत्यू देवाच्या हातून झाला पाहिजे अशी इच्छा होती.
Image: 
Caption: 
सीता हरणाची ही कथा अनेक भक्तांना आजही माहिती नाही आहे.
Image: 
Caption: 
पाप आणि अहंकार नष्ट करण्यासाठी भगवान श्रीराम पृथ्वीवर अवतरले होते. म्हणूनच त्यांनी अपहरणाची घटना थांबवण्यासाठी दैवी शक्तींचा वापर केला नव्हता.
Image: 
Caption: 
प्रभू रामाने प्रत्यक्ष माता सीतेला पंचवटीच्या बाहेत जतन करुन ठेवले होते. जेव्हा रावणाने सीतेचं हरण केलं तेव्ही ती एक प्रतिकृती होती.
Image: 
Caption: 
रामायणातील कथेनुसार भगवान राम सर्वज्ञ होते पण पापाचे प्रतीक असलेल्या रावणाचा नाश करणे गरजेचे होते. म्हणून त्यांनी भविष्य पाहून हा निर्णय घेतला होता असं म्हणतात.
Image: 
Caption: 
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, प्रत्यक्षात सीतेचं अपहरण कधीच झालं नव्हतं आणि तिचं रक्षण भगवान श्रीरामांनी केलं होतं.
Image: 
Caption: 
माता सीता पंटवटी आश्रमात असताना रावण ऋषीच्या वेशात आला आणि माता सीतेचं हरण करुन तिला लंकेत घेऊन गेला असं सगळ्यांना माहिती आहे.
Image: 
Caption: 
आपल्या सर्वांना माहिती आहे की, रावणाने माता सीतेचं अपहणरण केलं होतं. त्यामुळे राम आणि रावणामध्ये युद्ध झालं. त्या युद्धात रावणाचा नाश झाला.
Image: 
Title: 
रावणाने सीतेचं अपहरण केलं नाही, ही आहे सत्यकथा